अक्षय्य तृतीया  मुहूर्तावर होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

नांदेड, बातमी24:-अक्षय तृतीयेच्या  मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागात बालविवाह लावण्याची काही ठिकाणी पद्धत असते. याला आळा घालण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. बालविवाह हा अजामीन पात्र गुन्हा आहे. अशा विवाहांना आळा घालण्यासाठी व कायदेशिर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता व योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हाधिकरी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली. बालविवाह […]

आणखी वाचा..