महिलांच्या सुरक्षेच्या विषयावरून भाजपचे ‘आक्रोश’ आंदोलन

  नांदेड,बातमी24:- महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचा मुद्दावरून भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज दि. 12 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले पुतळा येथे ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. कोरोना […]

आणखी वाचा..