एमआयएम सोबत भविष्यातही युती करण्याचा प्रश्नच येत नाही:-प्रकाश आंबेडकर

नांदेड,बातमी24:- लोकसभा निवडणुकीत एमआयएमला घेऊन आम्ही लढलो,परंतु विधानसभा निवडणुकीत अवास्तव जागेची मागणी केली गेली.त्यामुळे युती तोडणे भाग पडले,असे सांगत वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुढील काळात एमआयएमसोबत युती होणे कदापीही शक्य नसल्याचे जाहीर केले,ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद घेण्यात आली,यावेळी ते […]

आणखी वाचा..