वीज कनेक्शन न तोडता सवलतीच्या दरात थकबाकी वसूल करा:माजी मंत्री डी.पी.सावंत

नांदेड,बातमी24:-या वर्षी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली आहे. वेगवेगळ्या सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या तयारीत असताना जुनी वीज बील वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारे असून थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता सवलतीच्या दरात त्यांच्याकडील थकबाकी वसूल करावी अशी मागणी […]

आणखी वाचा..