नाले सफाई तातडीने करा : महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांचे निर्देश

नांदेड,बातमी24:-पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे .त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेता शहरातील सर्व छोट्या-मोठ्या नाल्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करण्यात यावी, झाडेझुडपे कापण्यात यावेत, सखल भागात पाणी साचणार नाही यासाठीच्या उपाययोजना करावेत असे निर्देश महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी दिले. महापौरांच्या कक्षेत आज मान्सून पूर्व आढावा बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी या […]

आणखी वाचा..

बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चोप

नांदेड, बातमी24: जिल्हा परिषदेच्या वार्षिक बदल्यांची प्रक्रियेस 20 मे पासून सुरुवात होणार असून बदलाच्या प्रक्रियेत कर्मचाऱ्यांकडून राजकीय हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न केला जात असतो,या पुढे कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप घडवून आणल्याची बाब समोर आल्यास अशा कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिला. जिल्हा परिषद अंर्गतग बांधकाम,लघु पाटबंधारे,ग्रामीण पाणी पुरवठा, महिला […]

आणखी वाचा..

नेतृत्व निर्माण केले पाहिजे:शरद पवार;कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव सोहळा

नांदेड, विशेष वृत्त;-समाजकारण असो की राजकारण यात जाण असलेल्या नव्या पिढीला समावून घेतलं पाहिजे,यासाठी जिल्हा परिषद या उधाचा महाराष्ट्र घडविणाऱ्या शाळा आहेत. येथून येणाऱ्या कर्तुत्वान पिढीला राजकारणात संधी दिली पाहिजे, यातूनच कमलकिशोर कदम व आर आर पाटील सारखे नेते महाराष्ट्राला मिळाले,असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले,ते कमलकिशोर कदम यांच्या […]

आणखी वाचा..

खडकी गाव राज्याच्या नकाशावर उठून दिसेल – सीईओ वर्षा ठाकूर-घुगे

नांदेड,बातमी24:-पाणीदार व स्मार्ट करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असल्याने यास प्रशासनाची साथ मिळत आहे. श्रमदानातून गावात जलसंधारणाची व स्वच्छतेची कामे होत आहेत. बाहेरून स्वच्छ, पाणीदार आणि मनाने स्वच्छ असलेल्या खडकी गावांने एक वेगळी ओळख निर्माण केली असून हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी […]

आणखी वाचा..

मनपाच्या रौप्य महोत्सवाने जिंकली नांदेडकरांचे मने; आदर्श शिंदेंच्या गीतांनी जोशात सांगता

नांदेड : बातमी24:-महानगरपालिकेच्या स्थापनेला पंचवीस वर्षे झाल्याबद्दल महानगरपालिकेचा रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता .रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पर्वनिने नांदेडकर सुखावले आहेत. हास्य कवि सम्मेलन आणि आदर्श शिंदे यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरणात नवचैतन्य निर्माण केले असून नागरिकांनी कोरणा काळातील निराशा झटकून हास्य आणि वीर रसाचा आनंद घेतला. नांदेड […]

आणखी वाचा..

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त नांदेड शहरात भव्य मिरवणुकीसह सभेचे आयोजन

नांदेड,बातमी24:-क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती नांदेड शहरात प्रतिवर्षी शिवा संघटनेच्यावतीने अक्षय तृतीया च्या दिवशी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते. मिरवणुकीची सांगता जहिरसभेने होणार आहे. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे .ही भव्य मिरवणूक […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषदेचे अमूल्य योगदान:-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,बातमी24:- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून पंचायतराज व्यवस्थेला दूरदृष्टी मिळाली. ग्रामपंचायतीमध्ये लोक सहभागाचे महत्व अधोरेखित झाले. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रीयेमुळे ग्रामपंचायती आणि स्वराज्य संस्था बळकट झाल्या. लोकशाही व्यवस्थेत गाव पातळीवरील विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीचे अमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद […]

आणखी वाचा..

समतेचा समृद्व वारसा जपण्यातच सर्वांचे हित:-  पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड,बातमी24 :- महाराष्ट्राला ऐतिहासिक, भौगोलिक,वैचारिक, सामाजिक सुधारणेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. गत दोन हजार वर्षांच्या काळात या भूमीने आपल्या  कष्टाच्या बळावर विविध क्षेत्रात अपूर्व ठसा उमटविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन रयतेला जाणता राजाची प्रचिती दिली.  महाराष्ट्राला एका बाजुला शौर्याचा स्फुर्तीदायी वारसा तर दुसऱ्या बाजुला संत, महात्म्यांच्या समतेचा, प्रबोधनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा समतेचा वारसा जपण्यातच महाराष्ट्राचे हित आहे असे प्रतिपादन […]

आणखी वाचा..

स्मार्ट व्हिलेज करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा:सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- भोकर तालुक्यात स्मार्ट व्हिलेज अंतर्गत अनेक गावात उत्कृष्ट काम होत आहेत. यामुळे गावांचा कायापालट होताना दिसून येतो. यापुढे स्मार्ट व्हिलेज म्हणून पुढे येणाऱ्या गावांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. भोकर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज गावातील सरपंच व ग्रामसेवक यांची आज मंगळवार […]

आणखी वाचा..

मुख्य लेखाधिकारी शिवप्रसाद चन्ना यांचा लेखा संघटनेकडून सत्कार

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून शिवप्रसाद चन्ना हे नुकतेच रुजू झाले असून त्यांचा सत्कार लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सय्यद मिनाझ यांनी दिली. तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे यांच्या जागी चन्ना यांची बदली झाली आहे.यानिमित्ताने लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात […]

आणखी वाचा..